सेवा भारती चे अनेक कार्यकर्ते या दुर्गम भागात आपल्या कुटुम्बा पासून दूर निस्वार्थ बुद्धीने येथील मुलाना शिक्षण व भारतविशयीचि आस्था त्यांच्या मनात जागृत ठेवण्यासाठी आपल्या जीवाचे रान करीत आहेत गेल्या १५-२० वर्षापासून ही सेवाभावी वृत्तीची अविरत साधना सुरु असून त्याची परिणति आज या भागातील लोकांची भारतियांकडे पहान्याच्य दृष्टी मधे बदल होण्यात झालेला दिसत आहे। हे एक अविरत चालणारे कार्य आहे ज्यासाठी कार्यकर्ते व देणग्यन्चि सतत गरज आहे।
पुणे व मुंबई येथे जनकल्याण समिति पूर्वांचल विभाग ही संस्था या कार्या साठी जनसंपर्क ठेउन असते.
Tuesday, 21 April 2009
Monday, 30 March 2009
घुसखोरीचे मार्ग व प्रकार
दररोज चालणारी घूसखोरी ही गटा गटाने होत असते। कधी हे गट ५० ते ६० इतक्या छोट्या संख्येत असतात तर मोठयात मोठा गट २०० प्रर्यंत ही असतो। बांगलादेशात व भारतात दोन्ही ठिकाणी यांची दलाली करणारे एजेंट्स असतात। घुस्खोराना भारतात शीर्न्यापुर्वी उड़िया , बंगाली (शुद्ध ), असमिया , हिन्दी भाषा शिकवण्याची केंद्रेही बांगालादेशाच्या सीमेवर या दलालानी निर्माण केली आहेत।
आज आसाम व त्रिपुरा च्या एकुण १३ जिल्ह्यांमध्ये ५०% पेक्षा अधिक लोकसंख्या बांगालादेशिंची झालेली आहे। सर्व भारतात घुसून बसलेल्या सुमारे दीड कोटींच्या आसपास असलेल्या बांगलादेशिंचा आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हां आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे। त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे।
आज आसाम व त्रिपुरा च्या एकुण १३ जिल्ह्यांमध्ये ५०% पेक्षा अधिक लोकसंख्या बांगालादेशिंची झालेली आहे। सर्व भारतात घुसून बसलेल्या सुमारे दीड कोटींच्या आसपास असलेल्या बांगलादेशिंचा आपल्या देशावर पडणारा आर्थिक बोजा हां आणखी एक स्वतंत्र परिणाम आहे। त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे।
Saturday, 28 March 2009
घुस्खोरिची कारणे
बांगालादेशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। या शतका अखेरीस ती २० कोटि पर्यंत जाण्याची शक्यता आहे। इतक्या लोकाना तेथे रहाणेच शक्य नाही । या शिवाय बांगलादेश जेंव्हा पूर्व पाकिस्तान होता तेंव्हा पश्चिम पाकिस्तान ने त्यांचे शोषण करून त्यांची अवस्था बिकट केली होती। भारत-बांग्लादेशामध्ये असलेली मैदानी सीमा २५०० मैल असून तेथे कसलेही बंधन व कुंपण नाही। त्यामुले घुस्खोरीवर नियंत्रण नाही। आपल्या देशातील विचीत्र कायदे देखिल घुस्खोरीला उत्तेजन देतात। उदा घुसखोर सिद्ध झाल्यास त्यास कायद्याने फार कमी शिक्षा आहे। कधी कधी तर ते साध्या जामिनावर ही सुटतात । हां कायदा अनेक वेळा घूसखोरी निदर्शनास आणून देणार्या व्यक्तिलाच अड़चणित आणतो। तसेच विदेशातून येणारा वारेमाप पैसा वापरून, आसाममधील जमीनी बलकाऊन तेथे घुस्खोराना वसवले जाते.
घुसखोरिची पार्श्वभूमी
आसामचे हे मैदानी क्षेत्र मुस्लिम बहुसंख्याक बनवण्याची 'दार-उल-इस्लाम ' ची योजना गेली ९३ वर्षे मुस्लिम नेत्यांद्वारे राबवली जात आहे। १९०६ साली ढाक्याचा नवाब सलिमुल्ला खान याने तत्कालिन भारतातील प्रमुख मुसलमान नेत्यांची बैठक बोलाऊन आसाम मधे मोठ्या प्रमाणावर मुसलमानानी जाउन स्थाईक होण्यासाठी उत्तेजन देण्याचे आवाहन केले। महम्मद अली जीना ची देखिल आसामला पूर्व पाकिस्तानात समाविष्ठ करून घेण्याची तीव्र इच्छा होती , पण ती पूर्ण न झाल्याने त्यानी आपला स्वीय सचिव मोईन उल हक़ चौधरी यास म्हटले होते , 'अजुन दहाच वर्षे थाम्ब। मी माझ्या स्वताहाच्या हाताने चांदीच्या तबकातून तुला आसामची भेट देऊ करीन।' त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी १९६८ मधे लिहिलेल्या 'मिथ ऑफ़ इन्देपेंदेंस' या पुस्तकात ते म्हणतात , 'काश्मीर हे भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव निर्माण करणारे एकच कारण नसून पूर्व पाकिस्तानाला (आताच्या बांगला देशाला ) लागुन असलेल्या भारतीय जिल्ह्यांचे कारणही तितकेच महत्वाचे आहे'
बांगलादेशी मुसलमानांची घूसखोरी
पुर्वान्चालातील सात राज्यांपैकी बरोबर मध्यभागी असलेला आसाम व बांगलादेशास लागून असलेला त्रिपुरा ही राज्ये बहुतांशी मैदानी राज्ये आहेत। निम्मा त्रिपुरा डोगरालही आहे पण तो भाग मिझोराम व बांगलादेशाच्या चकमाननि व्यापलेल्या चिटगांग हिल्सट्रैकला लागून आहे
प्रामुख्याने मैदानी असलेल्या या दोन्ही प्रदेशान्मधे घुस्खोरीने अक्राळ विक्राळ स्वरुप धारण केल्याचे दिसते । २ कोटि २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाम मध्ये आजमितीस ७५ लाख बंगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत। तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरा मध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले दिसते.
प्रामुख्याने मैदानी असलेल्या या दोन्ही प्रदेशान्मधे घुस्खोरीने अक्राळ विक्राळ स्वरुप धारण केल्याचे दिसते । २ कोटि २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाम मध्ये आजमितीस ७५ लाख बंगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत। तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरा मध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले दिसते.
Subscribe to:
Posts (Atom)