Tuesday, 21 April 2009

सेवा भारती या संस्थेची कार्य

सेवा भारती चे अनेक कार्यकर्ते या दुर्गम भागात आपल्या कुटुम्बा पासून दूर निस्वार्थ बुद्धीने येथील मुलाना शिक्षण व भारतविशयीचि आस्था त्यांच्या मनात जागृत ठेवण्यासाठी आपल्या जीवाचे रान करीत आहेत गेल्या १५-२० वर्षापासून ही सेवाभावी वृत्तीची अविरत साधना सुरु असून त्याची परिणति आज या भागातील लोकांची भारतियांकडे पहान्याच्य दृष्टी मधे बदल होण्यात झालेला दिसत आहे। हे एक अविरत चालणारे कार्य आहे ज्यासाठी कार्यकर्ते व देणग्यन्चि सतत गरज आहे।

पुणे व मुंबई येथे जनकल्याण समिति पूर्वांचल विभाग ही संस्था या कार्या साठी जनसंपर्क ठेउन असते.