Thursday, 26 March 2009

ईशान्य भारत

सुनील देवधर यांचे मनोगत

ईशान्य भारतातील "सेव्हन सिस्टर्स " म्हणुन परिचीत असलेली राज्ये आज भारतातील सर्वाधिक संवेदनाक्षम व अशांत मानली जात आहेत । अरुणाचल प्रदेशाचा एक अपवाद सोडला तर फूटीर्तेच्या ज्वालामधुन उफाललेल्या दहशत वादाने नागालैंड , मणिपुर , मिजोराम, त्रिपुरा , मेघालय व असम या राज्यामधे सामान्य जनजीवन उध्वस्त करूँ टाकलेले दिसते । कुक्की-नागा, बोडो- सावताल इत्यादी जनजातीमधील अंतर्गत संघर्ष ही मोठ्या प्रमाणात चालू असल्याच्या बातम्या आपण इकडे ऐकतो। स्वातंत्र्य मिळून ६२ वर्षे पूर्ण झाल्यावर ही आपल्या भारतातला हा एकमेव भाग असा आहे की जेथे गेली अनेक वर्षे सातत्याने १५ अगस्त व २६ जानेवारी ह्या दोन राष्ट्रीय सनान्च्या दिवशी बंद चे आवाहन केले जाते व तो यशस्वी करण्यासाठी अतिरेकी प्रयत्नशील असतात।

ही फूटिरता निर्माण करणारी कारणे कोणती आहेत हे समजने सर्वप्रथम आवश्यक आहे

फुटिरते ची कारणे

१) संपर्काचा अभाव २) उर्वरित भारत व पूर्वांचल यांमधील दुरावा ३) पुर्वान्चालातिल अंतर्गत संपर्काचा अभाव.

या विषयावर त्यांचे अधिक समालोचन मी देत राहीन

No comments: