Saturday, 28 March 2009

घुस्खोरिची कारणे

बांगालादेशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। या शतका अखेरीस ती २० कोटि पर्यंत जाण्याची शक्यता आहे। इतक्या लोकाना तेथे रहाणेच शक्य नाही । या शिवाय बांगलादेश जेंव्हा पूर्व पाकिस्तान होता तेंव्हा पश्चिम पाकिस्तान ने त्यांचे शोषण करून त्यांची अवस्था बिकट केली होती। भारत-बांग्लादेशामध्ये असलेली मैदानी सीमा २५०० मैल असून तेथे कसलेही बंधन व कुंपण नाही। त्यामुले घुस्खोरीवर नियंत्रण नाही। आपल्या देशातील विचीत्र कायदे देखिल घुस्खोरीला उत्तेजन देतात। उदा घुसखोर सिद्ध झाल्यास त्यास कायद्याने फार कमी शिक्षा आहे। कधी कधी तर ते साध्या जामिनावर ही सुटतात । हां कायदा अनेक वेळा घूसखोरी निदर्शनास आणून देणार्या व्यक्तिलाच अड़चणित आणतो। तसेच विदेशातून येणारा वारेमाप पैसा वापरून, आसाममधील जमीनी बलकाऊन तेथे घुस्खोराना वसवले जाते.

No comments: